आजकाल..मनात नुसता घोळ चालु आहे....अनेकानेक विषय डोक्यांत एकाच वेळी थैमान घालतायत सगळं काही.....नुसते अनामिक....कश्याचाही कश्याशी काडीमात्र संबंध नाही...सगळा गुंता....वर्तमान...भविष्य...अन नकोनकोसा भुतकाळ...सारंकाही एकमेकांत मिसळुन बहुदा नविनच रसायन तयार झालयं आणी ते रक्तात मिसळतयं बहुतेक....त्याची नशा अशी काही चढलीय की आजकाल दिवस कधी उगवतो...अन कधी सरतो....तेच लक्षात राहात नाही....
रोज सकळी उठणे....आवरुन दिवस सुरु होतो...अन हाहा म्हणता मावळतो ही........ कधीकधी वाटतं...दिवस फारचं लहान झालाय किंवा मी जरा फास्ट झालोय....शाळेत असताना..ती नऊ तासांची शाळा म्हणजे कोंडवाडा वाटायची...कधी एकदा शेवटचा तास संपतो अन मी बँग घेऊन पळतो असे व्हायचे..अन आता.........?फार जास्त काही अपेक्षा नाही माझी आयुष्याकडुन...बस...काही प्रश्न अधोरेखीत झालेले...किंबहुना..मीच केलेले...बस त्यांची उत्तरे..... काही प्रश्न वर्तमानाच्या निगडीत जसे...की माझा स्वभाव...आहेच तो मुळी रोखठोक..जे आहे ते समोर बोलायचे..तेही तोंडावर...समोर एक आणी मागुन एक हा माझा स्वभाव नाही...त्यामुळे कित्तेकदा माणसे मला तापट किंवा स्वार्थी बोलतात...जे की मी नाही......बस जे चुकीचे आहे...ते आहेच...आहेत काही गोष्ठी ज्यांबाबत जराशीही तडजोड करायला मी मान्य करत नाही..अन का कराव्या? त्यामुळे कित्तेकदा...माझ्याबद्दल गैरसमज सहजच करुन घेतला जातो....बट...चलता है बॉस...अभी इथिक्स संभाले तो किसी ना किसी को तो हर्ट होना ही है...और अगर इथिक्स नही संभाले तो....खुदको फेस करना भी नामुम्कीन हो जाएगा..बेटर टु लिव दँट टॉपीक...
रोजच्या दिवसागणिक..घरातल्या व्यक्ती...अनेकानेक स्वप्न बघत राहातायत..अन मनाला दाखवत राहातायत..त्यातली काही स्वप्ने खरेच देखणी असतात...पण कित्तेकदा..ती पुर्णत्वाला जातील असे वाटत असतानाच कुठेतरी माशी शिंकते...अन उरते..ती फक्त आठवण...अन बेरंगी राख....त्यांची....भुतकाळ....भुतकाळाचे भुत काही केल्या मानेवरुन उतरत नाही असे बोलतात...कदाचित ते थोड्याफार अंशी खरे ठरतेय....काही गोष्ठी..ज्या फार मागे सारुन पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो...त्याच थोड्यावेळाने दत्त म्हणुन समोर उभ्या ठाकतात..तेंव्हा त्यांच्यावर पर्याय काही नसतो...आपल्याकडे काहीच ऑप्शन नसते...आणी असले तरी मला तरी त्यातले एकही वापरायचे नाही...कारण त्या सा-याला आता भरपुर उशीर झालाय..अन त्याला अर्थही नाही...
रोज सकळी उठणे....आवरुन दिवस सुरु होतो...अन हाहा म्हणता मावळतो ही........ कधीकधी वाटतं...दिवस फारचं लहान झालाय किंवा मी जरा फास्ट झालोय....शाळेत असताना..ती नऊ तासांची शाळा म्हणजे कोंडवाडा वाटायची...कधी एकदा शेवटचा तास संपतो अन मी बँग घेऊन पळतो असे व्हायचे..अन आता.........?फार जास्त काही अपेक्षा नाही माझी आयुष्याकडुन...बस...काही प्रश्न अधोरेखीत झालेले...किंबहुना..मीच केलेले...बस त्यांची उत्तरे..... काही प्रश्न वर्तमानाच्या निगडीत जसे...की माझा स्वभाव...आहेच तो मुळी रोखठोक..जे आहे ते समोर बोलायचे..तेही तोंडावर...समोर एक आणी मागुन एक हा माझा स्वभाव नाही...त्यामुळे कित्तेकदा माणसे मला तापट किंवा स्वार्थी बोलतात...जे की मी नाही......बस जे चुकीचे आहे...ते आहेच...आहेत काही गोष्ठी ज्यांबाबत जराशीही तडजोड करायला मी मान्य करत नाही..अन का कराव्या? त्यामुळे कित्तेकदा...माझ्याबद्दल गैरसमज सहजच करुन घेतला जातो....बट...चलता है बॉस...अभी इथिक्स संभाले तो किसी ना किसी को तो हर्ट होना ही है...और अगर इथिक्स नही संभाले तो....खुदको फेस करना भी नामुम्कीन हो जाएगा..बेटर टु लिव दँट टॉपीक...
रोजच्या दिवसागणिक..घरातल्या व्यक्ती...अनेकानेक स्वप्न बघत राहातायत..अन मनाला दाखवत राहातायत..त्यातली काही स्वप्ने खरेच देखणी असतात...पण कित्तेकदा..ती पुर्णत्वाला जातील असे वाटत असतानाच कुठेतरी माशी शिंकते...अन उरते..ती फक्त आठवण...अन बेरंगी राख....त्यांची....भुतकाळ....भुतकाळाचे भुत काही केल्या मानेवरुन उतरत नाही असे बोलतात...कदाचित ते थोड्याफार अंशी खरे ठरतेय....काही गोष्ठी..ज्या फार मागे सारुन पुढे जाण्याचा प्रयत्न आपण करत असतो...त्याच थोड्यावेळाने दत्त म्हणुन समोर उभ्या ठाकतात..तेंव्हा त्यांच्यावर पर्याय काही नसतो...आपल्याकडे काहीच ऑप्शन नसते...आणी असले तरी मला तरी त्यातले एकही वापरायचे नाही...कारण त्या सा-याला आता भरपुर उशीर झालाय..अन त्याला अर्थही नाही...
बरेचदा मी बोलण्याच्या ओघात तेंव्हा काही काही बोलुन जायचो...आज तेच सारे खरे ठरतेय..तेंव्हा ह्या शब्दांचीच भिती वाटायला लागलीय...का ठाऊक नाही...पण मनात वाटत असते..उगाच काहीतरी बोलुन जायचो..अन तेच खरे व्हायचे...शब्द दुधारी तलवार असतात ना शेवटी....
सारं काही वाईटच सुरु आहे असेही अजीबात नाही...बरेच काही नविन शिकायले मिळतेय...स्वतःच्या अंतरंगाचे नवनविन पैलु अनुभवायला मिळत आहेत...जबाबदारी...ह्या शब्दाचा अगदी डिटेल्ड अर्थ सध्या अनुभवतोय...सारे काही मँनेज करायचेय...मी...माझा वर्तमान...माझे भविष्य..अन माझा भुतकाळ...अगदी इत्यंभुत...काहीही ड्रॉ-बँक्स मागे ठेवायचे नाहीत..आता आयुष्यम्हणजे सापशिडीचा खेळ..कधी शिडी सापडते एखादी अन आयुष्य एकदम शंभरच्या आकड्यावर पोहोचते..अन कधी नव्याण्णववरचा साप क्षणांत दोन वर आणुन सोडतो...पण तरीही थांबायचे नाही...धावतच राहायचे...त्याच शंभरच्या दिशेने...
एखादा हात नक्कीच पाठीवर पडेल जो सोबत देईल आयुष्यभराची..अन म्हणेल..डोन्टवरी..आय विल बी ऑलवेज विथ यु...याच खुळ्या आशेवर
एखादा हात नक्कीच पाठीवर पडेल जो सोबत देईल आयुष्यभराची..अन म्हणेल..डोन्टवरी..आय विल बी ऑलवेज विथ यु...याच खुळ्या आशेवर
बस......
ओंकार